एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 6:11 pm

शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली.थकवा आल्यानं एकनाथ शिंदे गावी चालले आहेत असं आव्हाडांनी सांगितलं.आज मनमोकळी चर्चा झाली असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

Source link

CM Eknath ShindeEknath ShindeJitendra Awhadmahavikas aghadimahayutiNCP SPएकनाथ शिंदेजितेंद्र आव्हाडमहायुतीमहाविकास आघाडीसातारा
Comments (0)
Add Comment