मुलांच्या करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी सरस्वती मातेच्या भोगामध्ये मालपुआचाही समावेश केला जाऊ शकतो. ज्या मुलांना अभ्यासात रूची वाटत नाही त्यांनी वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा करावी आणि भोग म्हणून मालपुवा अर्पण करावा. असे केल्याने मुलांचा मानसिक विकास होऊन बुद्धी तीक्ष्ण होते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.