निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जींना हायकोर्टाचा धक्का, दीदींच्या अडचणी वाढल्या


शारदा चिट फंड घोटाळ्यानंतर ममता सरकारवर आता शिक्षक भरतीत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. ममता सरकारने २०१६ साली केलेल्या शिक्षक भरतीवर घोटाळ्याचे आरोप आहेत. हायकोर्टाने ही शिक्षक भरती आता रद्द कली आहे.

Source link

Education Departmentmamata banerjeeParth Chatterjeeteacher recruitment scamtmcटीएमसीममता बॅनर्जीशिक्षक भरती घोटाळा
Comments (0)
Add Comment