रावसाहेब दानवेंचा सरकारला थेट अल्टीमेटम, पुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत न केल्यास…

आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे. दानवेंनी परभणी जिल्ह्यातील ७ म्हसुल मंडळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रात्री उशिरा आनंद भरोसे यांच्या घरी माध्यमांशी बातचीत करतांना त्यांनी थेट मवीआ सरकारला आव्हान दिलं आहे.

 

Source link

government newsMaharashtra newsparbhani newsraosaheb danve ministerraosaheb danve news todayunion railway minister raosaheb danve
Comments (0)
Add Comment