Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8 satara - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाजSun, 01 Dec 2024 11:04:02 +0000en-US
hourly
1 https://wordpress.org/?v=6.8https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpgsatara - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
3232सत्ता स्थापन होत असताना मी गावाला यायचं नाही का? असा काही नियम आहे का?, एकनाथ शिंदे गावातूनच कडाडले
https://tejpolicetimes.com/?p=110888
https://tejpolicetimes.com/?p=110888#respondSun, 01 Dec 2024 11:04:02 +0000https://tejpolicetimes.com/?p=110888
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 4:34 pm राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच…काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा […]
राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच…काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले.निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1108880एकनाथदादा आमचा मायबाप, मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत यासाठी ग्रामदेवतेकडे साकडं, नातेवाईक काय म्हणाले?
https://tejpolicetimes.com/?p=110696
https://tejpolicetimes.com/?p=110696#respondSat, 30 Nov 2024 08:08:57 +0000https://tejpolicetimes.com/?p=110696
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 1:38 pm महायुती सरकारच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री…एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले. मुंबईत सत्तास्थापनेच्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे…इतक्या तडकाफडकी आपल्या गावी का निघून गेले, याबद्दल चर्चा रंगली होती. दरम्यान, शिंदेंच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी काहींची आशा आहे. […]
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री…एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले. मुंबईत सत्तास्थापनेच्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे…इतक्या तडकाफडकी आपल्या गावी का निघून गेले, याबद्दल चर्चा रंगली होती. दरम्यान, शिंदेंच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी काहींची आशा आहे. तिथल्या गावकऱ्यांनी देखील शिंदेंसाठी ऊतेश्वर देवाला नवस केला आहे.तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी…
Pune Crime : स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवरील पूर्ण जळालेली हाडे आणि तेथून ४० फूट अंतरावर रक्त सांडलेल्याचे दिसून आले. त्यामुळेहा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला. महाराष्ट्र टाइम्सpolice2AI म. टा. प्रतिनिधी, पुणे/इंदापूर : पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरुन दोघांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची […]
Pune Crime : स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवरील पूर्ण जळालेली हाडे आणि तेथून ४० फूट अंतरावर रक्त सांडलेल्याचे दिसून आले. त्यामुळेहा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला.
महाराष्ट्र टाइम्सpolice2AIम. टा. प्रतिनिधी, पुणे/इंदापूर : पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरुन दोघांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील तावशी गावात घडली. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक केली.
कोणतेही धागेदोरे हाती नसताना केवळ स्मशानभूमीतील लाकडाच्या मदतीने तपास करीत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. ‘हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४, रा. गंगाखेड, परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. मृताचा मुलगा सचिन (सध्या रा. कोल्हापूर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३, दोघेही रा. फलटण, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तावशी येथील स्मशानभूमीत मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून, बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याची माहिती तावशीच्या पोलिस पाटलांनी वालचंदनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वेळी स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवरील पूर्ण जळालेली हाडे आणि तेथून ४० फूट अंतरावर रक्त सांडलेल्याचे दिसून आले. त्यामुळेहा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला. पुणे जिल्ह्यात २५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; बागूल, मानेंसह मनसे, वंचितच्या उमेदवारांचा समावेश वालचंद पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी स्मशानभूमीतील जळकी लाकडे ताब्यात घेऊन वखारीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी इंदापूर, माळशिरस आणि फलटण भागात त्यांनी चौकशी केली. त्यानंतर ती लाकडे गुणवरे (ता. फलटण) येथील वखारीतील असल्याचे कळाले. तेथे चौकशी केल्यावर दादासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे यांनी अंत्यविधीसाठी लाकडे नेल्याचे विक्रेत्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, वालचंदनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाचा गुन्हा उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, अंमलदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील यांनी तपास केला. रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवरुन सुटणाऱ्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल; वाचा लिस्ट जत्रेच्या जेवणाच्या बहाण्याने निमंत्रण मृत हरिभाऊ जगताप याची आरोपी दादासाहेब हरिहर याच्या बायकोवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून कट रचून त्यांना गंगाखेड येथे यात्रेत जेवण करण्याच्या निमित्ताने आणण्यात आले. १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तावशी येथील स्मशानभूमीजवळ लघुशंकेसाठी गाडी थांबवून हरिभाऊ जगताप यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जगताप यांचा मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची कबुली आरोपींनी दिली. उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली तपास करीत आहेत
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1101780बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?
https://tejpolicetimes.com/?p=109500
https://tejpolicetimes.com/?p=109500#respondWed, 20 Nov 2024 16:17:20 +0000https://tejpolicetimes.com/?p=109500
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम संतोष शिराळे, सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर मतदान करत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्याम नानासाहेब धायगुडे (वय […]
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉमसंतोष शिराळे, सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर मतदान करत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्याम नानासाहेब धायगुडे (वय ६७, रा. मोर्वे, ता. खंडाळा) असे त्यांचे नाव आहे. लोकशाहीचा महोत्सव साजरा होत असताना धायगुडे यांनी मतदान केल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याने मोर्वे गावावर शोककळा पसरली. मात्र, ही दुःखद घटना घडवूनही गावातील नागरिकांनी ७१ टक्के मतदान केले, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या लोकोत्सवात सहभागी होऊ आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या घटनेची माहिती अशी की, राज्यात लोकशाहीचा महोत्सव सुरू असताना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथे हृदयद्रावक घटना घडली. शाम नानासाहेब धायगुडे हे मोर्वे येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी नावाची चिठ्ठी देऊन ओळखपत्र दाखवून बोटाला शाई लावली. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली. वोटिंग बटन दाबले आणि बीप मशीनचा आवाज येण्याच्या अगोदरच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. मतदान करताना फोटो-व्हिडिओ काढले, बूथ अधिकाऱ्याने पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट; वाशिममध्ये एकावर गुन्हा दाखल यावेळी तेथील उपस्थित अधिकारी आणि गावचे पोलीस पाटील यांनी खाली कोसळलेल्या शाम धायगुडे यांना ताबडतोब तिथे असलेल्या खाजगी वाहनातून लोणंद येथे उपचारासाठी हलवले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजता धायगुडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात ही दुःखाची घटना घडली असतानाही गावातील नागरिकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सामील होत गावातील नागरिकांनी ७१ टक्के मतदान केले. शिवाय धायगुडे यांच्या कुटुंबातीलही लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. इतक्या दुःखद घटनेनंतरही धायगुडे कुटुंबीयांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे. Raigad News : मतदानाच्या दिवशी भररस्त्यात घडला भानामतीचा प्रकार; पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
शाम धायगुडे हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांचे शिक्षण एमकॉम झाले होते. हे सदैव निर्व्यसनी राहिले होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1095000पृथ्वीराज चव्हाणांना रिटायर होण्याचा सल्ला, साताऱ्यात येऊन प्रमोद सावंतांचा हल्लाबोल
https://tejpolicetimes.com/?p=108567
https://tejpolicetimes.com/?p=108567#respondThu, 14 Nov 2024 03:36:27 +0000https://tejpolicetimes.com/?p=108567
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2024, 9:06 am Embed Press CTRL+C to copyX <iframe src=”https://tvid.in/1xvs84196u/lang?autoplay=false” style=”height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;” border=”0″ frameBorder=”0″ seamless=”” scrolling=”no” allowfullscreen=”true” mozallowfullscreen=”true” allowtransparency=”true”></iframe> गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर नाव न घेत टीका केलीय. कराड दक्षिण विधानसभेचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ ते साताऱ्यात […]
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर नाव न घेत टीका केलीय. कराड दक्षिण विधानसभेचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ ते साताऱ्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चव्हाणांना रिटायर होण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी रिटायर होऊन घरी जावं, आता वय ७८ झालंय, पूरे करा असा टोला त्यांनी लगावला. जे विकास करण्यासाठी समर्थ नाहीत अशांना घरी पाठवण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले. नव्या दमाचे कर्तुत्ववान अतुल भोसले यांना लोकांनी निवडून आणावं, असे आवाहन त्यांनी केले.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1085670साताऱ्यात पिपाणी ठरली वरदान!आमचे १३ वे वंशज वाचले, त्यामुळे थोडीफार इज्जत वाचली, अजित पवार मोकळेपणे बोलले
https://tejpolicetimes.com/?p=108439
https://tejpolicetimes.com/?p=108439#respondWed, 13 Nov 2024 06:52:40 +0000https://tejpolicetimes.com/?p=108439
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Nov 2024, 12:15 pm लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली म्हणून साताऱ्याची जागा वाचली, आमचा राजा वाचला असे अजित पवार ,उमेदवार सचिन पाटील यांच्याकरीता फलटणमध्ये आयोजित सभेत म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सातारा : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराकरीता फलटण येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेला स्वतः अजित […]
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Nov 2024, 12:15 pm
लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली म्हणून साताऱ्याची जागा वाचली, आमचा राजा वाचला असे अजित पवार ,उमेदवार सचिन पाटील यांच्याकरीता फलटणमध्ये आयोजित सभेत म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉमसातारा : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराकरीता फलटण येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेला स्वतः अजित पवार उपस्थित होते.लोकसभेला झालेल्या पराभवाविषयी ते बोलत होते. “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अर्ध्या टक्क्याहून थोडंसं जास्त मतदान झालं खरं पण त्याचा परिणाम वेगवेगळ्या जागांवर झाला. खरंतर संविधान बदलाचा जो भ्रम महायुतीच्या बाबतीत पसरवला गेला त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासी,मुस्लिम जनतेचा अपेक्षित पाठींबा मिळाला नाही ज्यामुळे एनडीएला हवं तेवढं बळ राज्यात मिळालं नाही.”
तुतारीसारखी पिपाणी दिसली,साताऱ्याची जागा वाचली!
साताऱ्याच्या जागेबाबत बोलताना त्यांनी पिपाणीमुळे वाचलो असं विधान केलं. लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली म्हणून साताऱ्याची जागा वाचली, आमचा राजा वाचला, असं ते म्हणाले. आमचे १३ वे वंशज वाचले, त्यामुळे थोडीफार इज्जत वाचली, असंही अजित पवार म्हणाले.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1084390साताऱ्यात सापडलं कोट्यवधींचं घबाड, क्रेटा गाडीवर संशय, तपास करताच… पोलिसांकडून मोठी कारवाई
https://tejpolicetimes.com/?p=107409
https://tejpolicetimes.com/?p=107409#respondTue, 05 Nov 2024 08:19:17 +0000https://tejpolicetimes.com/?p=107409
Satara Crime News : साताऱ्याधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी कारवाईत कोट्यवधींचे घबाड पकडले असून सर्व रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची याचा पोलीस तपास करत आहेत, जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सातारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा ठिक-ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असलेला पाहायला मिळत आहे. […]
Satara Crime News : साताऱ्याधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी कारवाईत कोट्यवधींचे घबाड पकडले असून सर्व रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची याचा पोलीस तपास करत आहेत, जाणून घ्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉमसातारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा ठिक-ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असलेला पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोट्यवधींचे घबाड सापडताना दिसत आहेत. पुण्यातील शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या पाच कोटीनंतर आता साताऱ्यामध्येही पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल १ कोटी रूपयांची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे.
पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यामधील शेंद्रे येथे पोलिसांनी १ कोटी रूपयांची रोकड पकडली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी क्रेटा गाडीची तपासणी केली आणि १ कोटी रूपयांचे घबाड सापडले. ही रक्कम कोणाची आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. रक्कम नेमकी कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत. निवडणुका जवळ येत असताना आता रक्कम सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पोलिसांनी कडक नाकेबंदी करायला सुरूवात केली आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आपले सर्व प्रयत्न करते. पोलिसांनी टोलनाके, चेकपोस्टवर चोख बंदोबस्त करत गाड्यांची तपासणीक करत आहेत. या तपासणीदरम्यान मोठी रक्कम पोलीस जप्त करत आहेत.
विरोधकांनी राज्य सरकावर आरोप करताना गंभीर आरोप केले होते. पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर ठाकरे गटाचे नेते संज राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना त्यांच्या हेलिकॉप्टमध्ये पैशांच्या बॅगा असल्याचं म्हणत सीआरपीएफचे जवान त्या बॅगा खाली करत असल्याचं म्हटलं होतं. आता गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवापूर येथील टोल नाक्यावर पाच कोटी रूपये पोलिसांनी जप्त केले होते. त्यावेळी ते पैसे सत्ताधारी पक्षामधील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचं आरोप विरोधकांनी केला होता.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख संपली आहे. जवळपास सर्व जागांवरील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूकीदरम्यान कोणताही अपप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही आपला बंदोबस्त वाढवला आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1074090महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू
https://tejpolicetimes.com/?p=102608
https://tejpolicetimes.com/?p=102608#respondSun, 18 Aug 2024 15:36:15 +0000https://tejpolicetimes.com/?p=102608
सातारा : महाबळेश्वर येथील तीन तरुण महाड तालुक्यातील सावित्री नदीत बुडाले असल्याची घटना घडली आहे. मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद (वय ३८), दिलावर शहाबुद्दीन नालबंद (वय २८) हे दोन सख्खे भाऊ आणि जाहिद जाकीर पटेल (वय २८) या तरुणांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. हे तिघे महाड तालुक्यातील सावित्री नदी किनारी सव येथे असलेल्या दर्गा दर्शनासह, येथील गरम […]
सातारा : महाबळेश्वर येथील तीन तरुण महाड तालुक्यातील सावित्री नदीत बुडाले असल्याची घटना घडली आहे. मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद (वय ३८), दिलावर शहाबुद्दीन नालबंद (वय २८) हे दोन सख्खे भाऊ आणि जाहिद जाकीर पटेल (वय २८) या तरुणांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. हे तिघे महाड तालुक्यातील सावित्री नदी किनारी सव येथे असलेल्या दर्गा दर्शनासह, येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते तिघे सावित्री नदीत पोहायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. या तिघांचे मृतदेह बचाव पथकाला सापडले आहेत. मुन्नवर हा बांधकाम सुपरवायझर, तर त्यांचा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद हे वेल्डिंग कामगार होते. Mumbai Police News: कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद त्यांची पत्नी, तीन लहान मुलं, सख्खा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद पटेल अशा सात जणांसह रविवारी सकाळी महाबळेश्वरमधून महाड येथील सावित्री नदी किनारी असलेल्या सव येथील दर्ग्यामध्ये दर्शनासह, गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी गेले होते. सावित्री नदी पात्रात पोहण्यासाठी तिघेही एकत्रित उतरले. बराच वेळ झाला, तरी तिघे बाहेर येत नसल्याने मुन्नवर याची पत्नी घाबरली. तिने रडतच या घटनेबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना देऊन शोधण्याची विनंती केली. या घटनेची माहिती नागरिकांनी महाड पोलिसांना दिली. Gaza Attack : जुळ्यांच्या जन्माचा आनंद, बाबा जन्मदाखल्यासाठी निघाले, घरी आले तर दोन्ही बाळांचा अंत पोलिसांनी तातडीने एनडीआरएफचे बचाव पथक पाचारण केले. काही वेळातच हे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीपात्रात या तिघांचा शोध सुरू केला. साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांचे, तर पाच वाजता तिसऱ्या तरुणाचा मृतदेह बचाव पथकास शोधण्यात यश आले. हे तीन तरुण बुडाल्याची माहिती समजताच महाबळेश्वर येथील त्यांच्या नातेवाईकांसह, मित्र परिवार महाड येथे दाखल झाला. महाड येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी तिघांचे मृतदेह दाखल केले आहेत. तरुणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह, नातेवाईक, मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुन्नवर हा तरुण बांधकाम सुपरवायझर म्हणून कामाला होता, तर त्याचा लहान भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद हे दोघं शहरात वेल्डिंग कामगार होते. या घटनेमुळे महाबळेश्वर येथील रांजणवाडी आणि गवळी आळीत शोककळा पसरली आहे.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1026080चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर
https://tejpolicetimes.com/?p=81570
https://tejpolicetimes.com/?p=81570#respondFri, 02 Feb 2024 03:44:42 +0000https://tejpolicetimes.com/?p=81570
सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. कोळकी येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रामराजे […]
सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. कोळकी येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रामराजे निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी (अजित पवार गट ) चे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एकाची बॅनरबाजी तर दुसऱ्याची डायलॉगबाजी, वाशिममध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर उमेदवारी देण्यात आली नाही; तर आगामी काळामध्ये विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळवून देण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार आहे. चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे, असे मतही रामराजे यांनी स्पष्ट केले. या भाषणात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचं नाव न घेता टीका केली. भाजपच्या सगळ्या गोष्टी एका क्षणात दिल्लीपर्यंत पोहोचतात. खासदार म्हणून त्यांनी काम केलं नाही. आमदार म्हणून आम्ही केलेल्या कामावर हे दोन नागोबा पिठावर रेघोट्या मारतात तसं मारत बसले आहेत, असं रामराजे म्हणाले. धाराशिवसाठी आधी बस्वराज पाटील आता ओमराजेंचं नाव जाहीर,अमित देशमुखांची घोषणा, ४ महिन्यांमध्ये नेमकं काय बदललं?
माढा मतदारसंघात भाजपचे खासदार
माढा लोकसभा मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्तावत आला. २००९ आणि २०१४ ला या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. २०१९ च्या मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला. २०१९ला काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे पारंपारिक विरोधक मानले जातात. आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं महायुतीच्या लोकसभेच्या रणनीतीला धक्का बसणार की हा वाद मिटवण्यात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यशस्वी ठरणार हे पाहावं लागणार आहे. वेध लोकसभा निवडणुकीचा : भाजपने पुन्हा रणजितसिंहांना तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते अपक्ष लढणार? माढ्यात काय होणार?
भविष्यासाठी अजितदादा सोडून दुसरा चेहराच दिसत नाही, आज ना उद्या दादांना मुख्यमंत्री करू : रामराजे निंबाळकर
सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणातील पारा कमी जास्त होत असून हेच वातावरण काही दिवस राहिले, तर वेण्णालेक -लिंगमळा परिसरात हिमकणांचा सडा पाहण्यास मिळेल.खरं तर मकर […]
सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणातील पारा कमी जास्त होत असून हेच वातावरण काही दिवस राहिले, तर वेण्णालेक -लिंगमळा परिसरात हिमकणांचा सडा पाहण्यास मिळेल. खरं तर मकर संक्रात सणानंतर थंडीचा कडाका कमी होत असतो, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. शहराचे तापमान १२ अंश, तर वेण्णालेक, लिंगमळा परिसरात तापमान दहा अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर शहर थंडीने पुरते गारठले आहे.
मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेले तीन-चार दिवसांपासून गुलाबी थंडीचे वातावरण असून, हवेत चांगलाच गारवा आहे. थंड झुळूक घेऊन येणाऱ्या वाऱ्याने स्थानिकांसह पर्यटक काश्मीरचा फील अनुभवत आहेत. शहरात उबदार कपडे परिधान करून स्थानिकांसह पर्यटक पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तर नागरिक रस्ते, दुकान, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण मिळवत होते. शनिवार, रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या सकाळपासून वाढू लागली आहे.
जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबरच्या मध्यानंतर काही दिवस पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. मागील पाच दिवसांपासून किमान तापमानात सतत कमी होत गेले आहे. जिल्ह्याचा पारा घसरल्यामुळे बाजारपेठ, शेतीच्या कामावरही परिणाम झाला असला तरी रब्बी हंगामातील स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा पिकांना ही थंडी पोषक ठरणार आहे.
सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहराचा पाराही घसरला आहे. काही दिवसांपूर्वीच १८ अंशापर्यंत असणारे किमान तापमान तीन -चार दिवसांपासून घसरले आहे. त्यातच शनिवारी १२ अंश डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असलेले कास ठोसेघर, कोयनानगर या परिसरातील तापमान घटले असून ते १३ अंश डिग्री सेल्सिअस आहे. सध्या तरी हे तापमान या वर्षातील नीच्चांकी ठरले आहे, तर या कडाक्याच्या थंडीने सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहरात गेल्या पाच दिवसात नोंद झालेले किमान तापमान