
Tej Police Times
काही दिवसांपूर्वीच निती आयोगाचं पुनर्गठन करण्यात आलं. त्यावेळीही शिंदेसेनेला भाजपकडून डावलण्यात आलं. शिंदेसेनेचे खासदार, त्यांचे एकमेव राज्यमंत्रीपद प्रतापराव जाधव यांना निती आयोगात संधी देण्यात आलेली नाही. राष्ट्रपती मूर्मूंनी निवड केलेल्या ९ जणांमध्ये भाजप आणि संघाशी संबंधित नेत्यांचा समावेश आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरची जबाबदारी लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडेच आसामचाही कार्यभार आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची वर्णी लावण्यात आलेली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.