
Tej Police Times
दरम्यान, पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधबे, या ठिकाणी पर्यटकांना पिकनिकसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालती आहे. तरी सुद्धा काही पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी पार्टीसाठी जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विर्सग मोठ्या प्रमाण सुरू आहे. यामुळे नदी काठच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला असताना काही अतिउत्साही पर्यटक मात्र धरण, धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.