
Tej Police Times
लांडगे पुढे म्हणाले, “पर्वती मतदारसंघात १५ वर्षांनंतर बदल होणे आवश्यक आहे. अश्विनी कदम या अशी व्यक्ती आहे, त्या फक्त पतीच्या आधारावर निवडणून येणाऱ्या आमदार नाही. त्या स्वतः घरोघरी जाऊन चांगलं काम करत आहेत. त्यामुळे लोकांचं मत आहे की त्यांना एक संधी दिली पाहिजे. बैठकीत पर्वती मतदारसंघातील २०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक उपस्थित होते. आमच्या मतांनुसार आणखी काही कार्यकर्ते अश्विनी कदम यांना पाठिंबा देतील. मात्र, हा संपूर्ण अहवाल तयार करून आम्ही राज ठाकरे यांच्याकडे सादर करू, आणि अंतिम निर्णय ते घेतील” अशी प्रतिक्रिया जयराज लांडगे यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.