तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Tulsi Mala Benefits : चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका तुळशीची माळ, होईल मोठं नुकसान

0 33

Rules You Must Know Before Wearing Tulsi Mala : तुळशीची माळ घातल्याने मन शांत आणि आत्मा शुद्ध होतो, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच कुंडलीतील बुध आणि गुरु बलवान होतात. तुळशीची माळ धारण केल्याने वास्तूदोष दूर होतो. ही जपमाळ धारण केल्याने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शुद्धता वाढते. व्यक्तींमधील नकारात्मकता दूर होते. ही जपमाळ ध्यान आणि साधना वाढवण्यास मदत करते. परंतु, जर तुम्ही देखील तुळशीची माळ धारण करत असाल तर चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Tulsi Mala Benefits : चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका तुळशीची माळ, होईल मोठं नुकसान

What to avoid if you wear tulsi mala :
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान देण्यात आले आहे. अनेक हिंदू धर्मात सकाळच्या दिवसाची सुरुवात ही तुळशीची पूजा सुरु करुन होते. शास्त्रात तुळशीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व त्याच्या माळेला देखील आहे.
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या आरोग्याचे रक्षण होते. तुळशीची माळ घातल्याने मन शांत आणि आत्मा शुद्ध होतो, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच कुंडलीतील बुध आणि गुरु बलवान होतात. तुळशीची माळ धारण केल्याने वास्तूदोष दूर होतो. ही जपमाळ धारण केल्याने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शुद्धता वाढते. व्यक्तींमधील नकारात्मकता दूर होते. ही जपमाळ ध्यान आणि साधना वाढवण्यास मदत करते. परंतु, जर तुम्ही देखील तुळशीची माळ धारण करत असाल तर चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका

तुळशीच्या माळेचे फायदे

तुळशीची माळ ही मंत्रोच्चारासाठी वापरली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा या मंत्रांचा जप करताना तुळशी जपमाळेला विशेष महत्त्व आहे. या जपमाळामुळे मंत्रांची शक्ती वाढते. जप करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते.

तुळशीची जपमाळ कोणत्या ठिकाणी धारण करू नये? स्मशानभूमीत किंवा अंत्यसंस्कारात

तुळशीची माळ स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारात घालून जाऊ नये. तुळशीची जपमाळ ऊर्जेसाठी संवदेनशील असते. या ठिकाणी नकारातमक ऊर्जा राहाते. त्यामुळे जपमाळाची आध्यात्किम ऊर्जा बाधिक होते.

मांसाहारी ठिकाणी

तुळशीची माळ ही भोजनालयात किंवा दारूच्या दुकानात घालून जाऊ नये. तसेच ही माळ सात्त्विकेतेचे प्रतीक मानण्यात येते. तामसिक भोजन करताना ही माळ घालू नये.

कत्तलखाना

तुळशीची जपमाळ घालून कत्तलखान्यासारख्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे कारण ही जपमाळ अहिंसा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. शौचालयात जाण्यासारख्या दैनंदिन कामात जपमाळ घालण्यास मनाई आहे कारण ही जपमाळ पवित्रतेचे प्रतीक मानली जाते.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.