
Tej Police Times
Bhima Koregaon: भीमा कोरेगावचा इतिहास खोटा असल्याचा दावा करणाऱ्या करणी सेनेला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर
इंग्रजांविरोधात लढताना जे शहीद झाले त्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हजारो महाराष्ट्र करणी सैनिक कोरेगाव येथे जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला अडवू नये. कोरेगावचा खोटा इतिहास सांगून युवकांची माथी भडकवली जात आहेत, असे वक्तव्य अजय सेंगर यांनी केले होते. या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. देश गुलाम का झाला? तर ते चातुर्वण्यामुळे झाले.चातुवर्णीयांमध्ये असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता.तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी परिस्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.