
Tej Police Times
गेल्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमद्ये गेलो आहे. शिवसेना पक्षात दोन गट पडलेत, ही खरी बाब आहे. पण बहुसंख्य कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला. काही आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आहेत. पण निवडणुका लागतील तेव्हा जनतेच्या मनातील खऱ्या भावना लक्षात येतील, असे शरद पवार यांनी म्हटले.
राणेंनी माझ्या नादाला लागू नये, मी तुमची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ५० वर्षे तुरुंगात खितपत पडाल: राऊत
छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर इतके झाले. पण या सर्व हल्ल्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळे संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणे चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.