
Tej Police Times
Plane Crash Latest Breaking News मोठी दुर्घटना: हवाई दलाचे दोन लढाऊ विमान कोसळले
सदाभाऊ खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे, असं खोत म्हणाले.
मतं कमी पडली तर तिकीट गेलंच म्हणून समजा, संजय काकडेंनी नगरसेवकांना झापलं
बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले : सदाभाऊ खोत
सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु, हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत . कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
हिंडेनबर्गच्या अहवालाचा फटका; अदानींमुळे सरकारी बँका, LIC वर घोंघळतंय मोठं संकट, पाहा काय आहे कनेक्शन
Recover your password.
A password will be e-mailed to you.