
Tej Police Times
नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या या पत्राची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. अकोला, नांदेड, वाशिम, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांत किंवा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. तिथं चौपदरीकरण व पूल बांधले जात आहेत. मात्र, या कामात शिवसैनिकांकडून अडथळे आणले जात आहेत. कंत्राटदारांना धमक्या दिल्या जात आहेत,’ याकडं गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.
आपल्या पत्रात नितीन गडकरी म्हणतात…
वाचा:विजय मल्ल्याच्या ‘किंगफिशर हाउस’चा अखेर लिलाव; मिळाले ‘इतके’ कोटी
वाचा: राज्यपालांना मी ओळखतो, ते जे काही करताहेत ते मनापासून करत नसावेत’
Recover your password.
A password will be e-mailed to you.