
Tej Police Times
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी सुरु करण्यात आलेली गटविमा योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेवरुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना काही सवाल उपस्थित केले आहेत. योजना सुरू केल्यानंतर त्याचं श्रेय घेतलं, मग बंद झाल्यानंतर कोणाला श्रेय द्यायचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वाचाः पुण्यात मन हेलवणारी घटना; चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
नितेश राणेंनी पत्रात काय म्हटलंय?
वाचाः सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची टीका
Recover your password.
A password will be e-mailed to you.