
Tej Police Times
प्रश्न- यंदाच्या निवडणुकीपूर्वीच काही उमेदवारांनी माघार घेतली….
पायलट- निवडणुकाच होऊ नयेत हे लोकशाहीत अजिबात योग्य नाही. या माघारी हेच दाखवतात की तुम्हाला आत्मविश्वास नाही. त्यामुळे असुरक्षितता आहे. निवडणुकीच्या काळात खाती गोठवणे, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे, आवाज दाबणे भारतातील लोकांना अजिबात आवडत नाही. जिंकणे किंवा हरणे वेगळे, निवडणुका होऊ न देणे हे एकतर कट आहे किंवा ते असुरक्षिततेचे दर्शक आहे.
प्रश्न- भाजप म्हणतो की काँग्रेसनेच घटनादुरुस्ती अधिक केली आहे.
उत्तर: सरकार आणि सत्तेचे वातावरण आहे, तिथूनच घटनाबदलाचा पहिला आवाज उठला आहे. त्यामुळेच बड्या नेत्यांना सतत इन्कार करावा लागत आहे. घटनाबदलाचा आरोपच खोटा आहे तर त्याचे वारंवार खंडन करण्याची भाजपला गरज का वाटली? राजीव गांधी यांचेही ४०० हून जास्त खासदार होते. पण म्हणून ते राज्यघटना बदलतील अशी भीती तेव्हा कोणीच व्यक्त केली नव्हती.
प्रश्न- यंदा निवडणुकीपूर्वीच काही उमेदवारांनी माघार घेतली….
निवडणुका होऊ नयेत हे योग्य नाही, याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे असुरक्षित. लोकशाहीत जय-पराजय असतो. केवळ मत देणे म्हणजे लोकशाही नाही. प्रबळ विरोधी पक्ष, भक्कम संस्था असाव्यात. रशियाप्रमाणेच पाकिस्तानातही मतदान होते, त्यामुळे त्याला तिथली मजबूत लोकशाही म्हणता येईल का? जिंकणे किंवा हरणे वेगळे. पण निवडणुका होऊ न देणे हे एकतर कट आहे किंवा असुरक्षितता दाखवते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.