
Tej Police Times
पक्षाला किती जागा मिळतील या प्रश्नावर जयशंकर यांनी नेमकी संख्या निवडणूक एक्सपर्ट सांगतील. पण २०१९च्या तुलनेत यावेळी ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते आम्हाला मिळतील. माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतो की, आमच्या जागा कमी होणार नाही तर वाढतील.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून रोजी मतदान तर निकाल…
अनेक लोकांना भाजपने ३७० जागांचे लक्ष्य हे मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यावरून ठेवण्यात आले आहे. लोकांच्या मते ३७० जागा जिंकून पक्षाला श्यामा प्रसाद मुखर्जी यांना हा विजय समर्पित करायचा आहे. २०१९ साली विजय मिळवल्यानंतर मोदी सरकारने जम्मू्-काश्मीरला देण्यात देणारा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. तसेच हा भाग जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागात विभागण्यात आला. भाजपने यामुळेच ३७० स्वबळावर तर एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.