
Tej Police Times
संसदेत महत्त्वाची विधेयकं आणण्यापेक्षा काही महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यावर भाजपचा भर आहे. आपल्या मित्रपक्षांसह भाजपकडून एक अनौपचारिक समिती स्थापन करु शकतो. भाजपला अनेक शक्तिशाली समित्यांचं सदस्यत्व मित्रपक्षांना द्यावं लागेल. २०१४ आणि २०१९ सुस्पष्ट बहुमत असल्यानं भाजपनं कधीही याची फिकीर केली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.