
Tej Police Times
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा पुन्हा देण्यास संधी देण्यात येईल. त्यांची परिक्षा पुन्हा घेतली जाईल. दरम्यान मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. पुणे आणि कोल्हापुरात धुवांधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.