Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान –…

मराठी भाषेचं पुनर्जीवन करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हंटलं तर ते वावग ठरणार नाही इतकं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं
Read More...

मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाला वाचलं पाहिजे – महासंवाद

नवी दिल्ली येथे येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची
Read More...

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी –…

स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी
Read More...

दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण –…

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली
Read More...

'दिलखुलास' कार्यक्रमात प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची २६ ते २८ दरम्यान मुलाखत –…

मुंबई, दि. २१: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात तसेच महासंचालनालयाचे
Read More...

मराठी मनाचा ठाव घेणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी – महासंवाद

महाराष्ट्रातील अनेक कवींनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण मराठी बोलीभाषेतील कविता अंतर्मनाला स्पर्श करून जातात अशाच काही कविता
Read More...

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत –…

प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित मुंबई, दि. २१: बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या
Read More...

श्री जोतिबा मंदिर व परिसराचा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल – पर्यटन मंत्री…

शंभूराज देसाई यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि  करवीर निवासिनी श्री अंबाबाई
Read More...

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास…

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण
Read More...

पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारणाच्या कामांचा आढावा – महासंवाद

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारणाच्या विविध कामांचा पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला.
Read More...