तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Category

राजकीय

“फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” या विषयावरील परिषदेचा…

मुंबई, दि. ३० : देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून, या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय…
Read More...

पहिल्याच पावसात अयोध्येतील रामपथ जलमय; उत्तर प्रदेश सरकारकडून सहा सरकारी अधिकारी निलंबित

वृत्तसंस्था, अयोध्या : अयोध्येत नव्याने बांधलेल्या रामपथाच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याप्रकरणी निष्काळजीचा ठपका ठेवत सहा अधिकाऱ्यांवर निलंबित करण्यात आले. २३ आणि २५…
Read More...

नवऱ्यांना घरीच दारु पिण्यास सांगा! व्यसनमुक्ती कार्यक्रमात भाजपच्या मंत्र्याचा महिलांना अजब सल्ला

वृत्तसंस्था, भोपाळ : ‘बाहेर जाऊन दारू पिण्यापेक्षा तुमच्या नवऱ्यांना घरात, कुटुंबासमोरच प्यायला सांगा’, असा सल्ला मध्य प्रदेशचे सामाजिक न्यायमंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी…
Read More...

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे – उपमुख्यमंत्री…

मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप…
Read More...

रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि.29 :  राज्यात विशेषतः महानगरांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे ठोस…
Read More...

विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट  कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यारंभी…
Read More...

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. २९: आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र…
Read More...

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण…

ठाणे, दि. २९ (जिमाका) – विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज नेरुळ येथील आगरी कोळी…
Read More...

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…

मुंबई, दि. २९ : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार

मुंबई, दि.२९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर…
Read More...