नवी दिल्ली : मुलगा शहीद झाला आणि सूनबाई कीर्तिचक्रासह सर्व काही घेऊन माहेरी निघून गेली, असा आरोप हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या मातोश्रींनी केला आहे. अतुलनीय शौर्याबद्दल… Read More...
काठमांडू: नेपाळमध्ये भूस्खलनामुळे २ बस नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. भूस्खलन झाल्यामुळे २ बस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या बसमध्ये किमान ६५ प्रवासी होते. ते बेपत्ता आहेत.… Read More...
नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. पाठदुखीची तक्रार घेऊन ते रात्री ३ वाजता एम्समध्ये पोहोचले. त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.… Read More...
मुंबई, दि. ११ : राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषी, पणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी… Read More...
मुंबई, दि. ११: सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांनी या सभागृहाची उच्च परंपरा जपून आणि संसदीय… Read More...
केंद्राच्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत निधीची मागणी
नवी दिल्ली, दि. ११ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिलेले स्वप्न, ‘… Read More...
मुंबई, दि. ११: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या… Read More...
लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ११: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि… Read More...
राजस्थान: जयपूर विमानतळावर एक घटना समोर आली आहे. एका महिला एअरलाइन कर्मचाऱ्याने सीआयएसएफ जवानाला थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. सीआयएसएफ… Read More...
नवी दिल्ली, दि. ११ : जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले असून, आता जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प… Read More...