मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाची रविवारी दुपारी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खोत यांना… Read More...
लातूर (ऋषी होळीकर): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर हल्ला चढवला आहे. लातूर येथे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे चार वेळा… Read More...
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. तर ओबीसीतून आरक्षण न… Read More...
मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग अशा विविध प्रवर्गांना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सरकारी नोकरीत दिलेले ६५ टक्के आरक्षण… Read More...
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनासोबतच एक नाव देशभरात चर्चेत आलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांची जादू… Read More...
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांनी आंदोलन केले होते. नवी मुंबईतील वाशी येथे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी… Read More...
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाचही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत.… Read More...
मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण… Read More...
म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला. राज्यात… Read More...
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांची माहिती भरण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ, त्यात तब्बल १८० प्रश्नांची यादी आणि नागरिकांशी होणारे वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मराठा… Read More...