तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

बोधकथा

संत तुकाराम काय सांगून गेले, रागावर कसे मिळवाल नियंत्रण?

संत तुकाराम महाराज म्हणतात, "तीळ जाळीले तांदूळ.... कामं क्रोधे तैसेची खळ..."तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकतं असतात. होमाला…
Read More...

संसार हा रुपाने नाही तर गुणाने होतो

सोने आणि परिमळे |युक्षदंडा लागती फळे ||गौल्य माधुर्य रसाळे | तरी ते अपूर्वता ||सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड, मधुर, रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल, दासबोधातील या ओवीतून…
Read More...