तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

राजनाथ सिंह

तीनदा संवाद झाला, पण कॉल बॅक नाही; लोकसभा अध्यक्षपदासाठी ७२ वर्षांनंतर निवडणूक लागली

नवी दिल्ली: अठराव्या लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सुरु असताना लोकसभा अध्यक्षपदावरुन राजकारण तापलं आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.…
Read More...

भाजप सोडणार नाही पॉवरफुल खुर्ची, मित्रांना मिरची? यशस्वी होणार राऊतांनी सांगितलेली रणनीती?

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं केंद्रात सत्ता स्थापन केलं. मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे लागलं…
Read More...

मनमोहन, अडवाणी, अँटनी; सगळ्यांचे रेकॉर्ड मोडणार मोदींचे मंत्री; नेहरुंचा विक्रम राहणार अबाधित

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान पटकावला आहे. मोदींनी तिसरी टर्म पूर्ण केल्यास त्यांच्या नावाची नोंद इतिहासात होईल. मोदींसोबतच त्यांच्या तीन…
Read More...

आणीबाणी घोषित झाली, त्या धक्क्याने माझी आई गेली, लोकशाहीचा गळा घोटला तो…. राजनाथ सिंहांचा…

कर्नल : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीच्या काळाची आठवण काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करुन लोकशाहीचा गळा घोटला होता.…
Read More...

स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी, वर्षा गायकवाड, अनिल देसाई; लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी

नवी दिल्ली : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील सात, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी तीन जागांचा…
Read More...

पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच भारतात विलिनीकरणाची मागणी करेल, राजनाथ सिंहांना ठाम विश्वास

नवी दिल्ली :‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च…
Read More...

महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही: रणजीत सावरकर

हायलाइट्स:सावरकरांविषयी राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा सुरूचआता रणजीत सावरकर यांनी राष्ट्रपिता शब्दाला घेतला आक्षेपगांधीजी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही - रणजीत…
Read More...

शिवाजी महाराजांबद्दल राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून वाद; अमोल कोल्हे म्हणाले…

हायलाइट्स:शिवाजी महाराजांबद्दल राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वादखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला राजनाथ यांच्या विधानाचा निषेधआपला इतिहास हा निःपक्षपातीपणाने,…
Read More...