नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघांमधून विजयी झाले.… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होवून १३ दिवस झाले आहेत. ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस नेते राहूल गांधी हे दोन जागांवर विजयी झाले होते. ते विजयी झालेल्या… Read More...
उत्तर प्रदेश : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत मतदान करण्यापूर्वी हनुमान भगवानाचे दर्शन घेतले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या रायबरेलीतूनच यावेळी राहुल गांधी… Read More...
नवी दिल्ली : देशाचे नेतृत्व करणाऱ्यानेच उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून उभे राहावे या काँग्रेसच्या लौकिकाचा दाखला देऊन वरिष्ठ नेत्यांनीही याविषयी अनुकूलता दर्शवल्यानंतर… Read More...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लढवणार आहेत. नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे.… Read More...