सोलापूर: ओबीसींचे १०० आमदार विधानसभेत जायला हवे आहेत. १०० आमदार जर विधानसभेत गेले तर कोणताही ठराव ओबीसींच्या विरोधात मंजूर होत नाही हे लक्षात घ्या. ही लढाई राजकीय लढाई आहे. भारतीय… Read More...
अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस - राष्ट्रवादी - उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला तर,… Read More...
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका… Read More...
नागपूर: सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील.… Read More...
कोल्हापूर: राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा रंगत असताना मात्र कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले… Read More...