म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एनसीसीच्या प्रत्येक कॅडेटचे स्वप्न म्हणजे २६ जानेवारीला दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी… Read More...
प्रसाद शिंदे, अहमदनगर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रागतिक विचारांच्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडमध्ये गेल्या वर्षी विधवा… Read More...
परभणी : माणसाने मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली तर तो काय करू शकतो याचा प्रत्यय परभणीच्या डोंगराळ भागामध्ये वसलेल्या खादगाव येथे आला आहे. गावच्या महिला सरपंच सावित्री राजेश फड यांनी… Read More...
कोल्हापूर: प्रत्येकाच्या घरात जन्माला आलेली मुलगी ही एका दिवशी दुसऱ्या घरची लक्ष्मी बनून जात असते. लहानपणापासून आपले आई-वडील लाडाने प्रेमाने मुलीला मोठं करतात आणि मन जड करत विवाह… Read More...
बुलढाणा : विकास म्हटला की फक्त गुळगुळीत रस्ते तेही फक्त शहराला जोडणारे असा आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो. स्वच्छता म्हटलं म्हणजे फक्त शहरांमधील मोठ्या कॉलनीची अनेकांना आठवण होते.… Read More...
जळगाव : तरुण हे देशाचे भविष्य आहे, असं म्हटलं जातं. जळगाव तालुक्यातील फुफनगरी या गावातील अभियंता तरुणी प्रियंका भास्कर सोनवणे हिने ते सिध्द करुन दाखविले आहे. शिक्षण घेत घेता,… Read More...
अकोला : २००४ मध्ये आलेला आशुतोष गोवारीकरांचा 'स्वदेस' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. चित्रपटाचा 'नायक' मोहन भार्गव हा आपल्या मायभूमीसाठी 'नासा'ची नोकरी सोडून भारतात परतो आणि… Read More...