ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... किंवा वृक्षवल्ली आंम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळविती असे अनेक अभंग जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी लिहिले आहेत. तुकोबांचे अभंग… Read More...
संत तुकाराम महाराज म्हणतात, "तीळ जाळीले तांदूळ.... कामं क्रोधे तैसेची खळ..."तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकतं असतात. होमाला… Read More...