मुंबई, दि. २७ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात… Read More...
पालघर : भाईंदर येथे काल गुरुवारी रात्री उशिरा भरधाव ट्रकच्या चालकाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मीरा रोड येथील रस्साज… Read More...
अमरावती, दि.27 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी… Read More...
ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिवंगत दिघे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी खासदार… Read More...
सातारा दि. 27 : महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर… Read More...
मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबांनींचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यावेळी अंबानी… Read More...
पुणे, दि. २७: येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.… Read More...
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे अपक्ष निवडणूक का लढवित आहेत, याचे स्पष्टीकरण देताना पक्षाच्या एबी फॉर्मचा गोंधळ झाल्याचे कारण सांगितले जाते. डॉ.… Read More...
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय? याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी… Read More...
पुणे : इंद्रायणी नदी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची समाधी आळंदीत आहे. यामुळे आळंदीत येणारा प्रत्येक वारकरी हा नदीची पूजा आरती करतो. यामुळे… Read More...