तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Category

व्यापार

प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न

मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे …
Read More...

वसंत मोरेंनी निष्ठावंतांना डावललं, घरी मुलाखत घेत नियुक्ती, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा आरोप

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना…
Read More...

दोन हातांशिवाय जन्म, आईने लेकराला सोडलं, आठ वर्षांच्या गणेशने अडचणींना आस्मान दाखवलं

नंदुरबार : घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशातच जन्मापासून दोन्ही हात नाहीत, अवघ्या आठ वर्षांच्या वयात चिमुकल्याची आई घर सोडून गेली. तरीही या विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षणाची प्रबळ…
Read More...

राजभवन येथील ‘अटल उद्यान’ आणि ‘जैव विविधता’ प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते…

मुंबई, दि.२६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नव्याने…
Read More...

संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री संजय राठोड    

यवतमाळ दि.२६ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा…
Read More...

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना…
Read More...

तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

मुंबई, दि. २६ : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले.…
Read More...

जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा, भाजपातून ठाकरे गटात गेलेल्या हिरेंना भुसेंचा चिमटा

नाशिक :अद्वय हिरे भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्या या प्रवेशाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार…
Read More...

‘बालविवाह प्रतिबंध’ हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री…

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे…
Read More...

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद : पालकमंत्री दादाजी भुसे –…

नाशिक, दिनांक 26 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वांतत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील शौर्यगाथांच्या रूपाने स्वातंत्र्य संग्रामाला कोंदण लाभले…
Read More...