नाशिक जिल्हा समिती पाचव्या स्थानी; अहमदनगर समितीचे दीड महिन्यात ६३४४ जात वैधता प्रमाणपत्र निकाली
राज्यात १७ सप्टेंबर २०२२ पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी… Read More...
पुणे दि.२० : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ… Read More...
नवी मुंबई (पनवेल, उरण) : मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावाजवळ कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या संजय करले याच्या हत्येच्या तपासाला वेग आला आहे. यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात… Read More...
सातारा : एकीकडे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यात वाढलेल्या थंडीने नागरिकांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक… Read More...
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या… Read More...
पुणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार… Read More...
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद… Read More...
मुंबई : लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी भाजपच्या वतीने मलबार हिल… Read More...
मुंबई : धोकादायक कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीपासून २१ तास लोकल बंद करत ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने आज, रविवारी पूर्ण… Read More...