
Tej Police Times
स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव पुढे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड तुम्ही घाबरून का पळालात? एवढीच हिंमत आहे तर यायचे ना समोर. कॅमेरासमोर कोणीही छाती बडवतो, हिंमत असेल तर सामोरे या, असं म्हणत आव्हाडांना थेट आव्हान दिले आहे. जितेंद्र आव्हाड टिव्हीवर प्रतिक्रिया देत आहेत, ती चुकीची आणि खोटी माहिती पसरवत आहे. स्वराज्य पक्षाच्या वतीने प्रतिनिधी बोलवावेत. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्यचा मावळा सहन करणार नाही. स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या आमच्या बांधवांच्या पाठिशी उभी आहे, असं धनंजय जाधव यांनी ठणकावून सांगितलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.