
Tej Police Times
सीबीडी उड्डाणपूल, मरिना प्रकल्प आणि शासकीय रुग्णालयाचे काम लटकवून ठेवले आहे. सत्तेत असताना प्रकल्पग्रस्तांसाठी यांना काहीच करता आले नाही,असा घणाघात आमदार म्हात्रे यांनी केला आहे. दोन वर्ष भाजप आमदार म्हणून नवी मुंबईत पक्ष संघटन मजबूत केले आहे. मात्र वर्षभरात नाईक पिता पुत्रांनी संघटना खिळखीळी केली असल्याचा गंभीर आरोप आमदार म्हात्रे यांनी केला आहे. भाजप आमदारांमधील वाद मिटविण्यासाठी पक्षक्षेष्ठी कधी लक्ष घालणार की, ऐन निवडणुकीत नवे बदल दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.