
Tej Police Times
दरम्यान राजुरातील या प्रचार सभेत शहा यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, गडचिरोलीत नक्षलवादाला समाप्त करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. छत्तीसगड येथे नक्षलवाद काही प्रमाणात सक्रिय आहे. पण ३१ मार्च २०२६ मध्ये आम्ही तो समाप्त करू, असे म्हणत शहांनी तारीखही सांगितली. यामुळे शहांच्या या घोषणेची आता चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis: ‘त्या’ मुद्द्यावर अजित पवारांसोबत १०० टक्के मतभेद! मतदानाच्या तोंडावर फडणवीस स्पष्टच बोलले
काँग्रेस, उद्धव आणि शरद पवार यांच्या पक्षाने आमच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध केला. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्याच्यावेळी ठाकरेंनी विरोध केला. अहिल्याबाईनगर आम्ही केलं, तेव्हा यांनी विरोध केला, अशी टीका शहा यांनी केली.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.