तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

नागपुरात मिरचीच्या गोदामाला आग; पाच हजार पोती, १७ कोटींची मिरची जळून खाक

0 61

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 23 Nov 2022, 6:03 pm

Nagpur News: पियूष पाटील : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाला मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत अंदाजे १७ कोटींची मिरची जळून खाक झाली असल्याची माहिती आहे. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मिरचीला लागलेल्या आगीने निर्माण झालेल्या धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.