
Tej Police Times
‘गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने केला ‘त्याग’ आणि इथल्या युवांच्या वाट्याला आले भोग,’ असंच यानिमित्ताने म्हणावं लागेल, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी गोटातून रोहित पवार यांना काही प्रत्युत्तर दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.