
Tej Police Times
सध्याचे युग हे परस्पर सहकार्याचे आहे. अश्यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. भारताकडे जी – २० देशांच्या परिषदेचे यजमानपद आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व प्रतिनिधींनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तसेच क्रांतिकारकांच्या भूमिगत दालनाची पाहणी केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.