
Tej Police Times
‘विकास कामं ही उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीत. ते फक्त सोन्याचा चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी काहीच विकास कामे केली नाहीत. आमदारांच्या पत्रावरही ते सही करायचे नाहीत. तर ते विकास कामे कशी काय करू शकतात? ते विकासाचे बोलतात तेव्हा या गोष्टीचं मला वाईट वाटतं. त्यांनी कधीच मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवले नाही. त्यांनी जो विकास केला तो कंत्राटदारांना पोसण्याचा विकास केला’, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
चौथ्यांदा नापास झाल्याने अखेर पोलीस बडतर्फ, पोलीस अधीक्षकांची एका कर्मचाऱ्यावर कारवाई
मुंबईमध्ये सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही का केली नाही? महाराष्ट्रात मी अनेक सरकार पाहिली आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाहिले, विलासरावांचे सरकार बघितले आहे. अशोक चव्हाणांचे सरकार पाहिले. देवेंद्रजींच्या सरकारात मी मंत्री होतो. आताचे सरकारही पाहिले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आमदाराच्या कोणत्याच पत्रावर सही होत नव्हाती. त्यांच्या खिशात कधीच पेन नसायचा त्यामुळे त्यांनी विकास कामांवर बोलू नये, असे असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
अर्जुन खोतकरांचे जावई आणि प्रसिद्ध क्रिकेटर विजय झोल यांच्यावर फसवणुकीसह गंभीर
Recover your password.
A password will be e-mailed to you.