
Tej Police Times
बाबा कुठे गेले? शोधत लेक पेट्रोल पंपाजवळ पोहोचली, झाडाकडे बघून हंबरडा फोडला… ए आईsss
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसिल कार्यालयाच्यावतीने गावपातळीवर शासन आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजन करावे. त्या त्या गावांमध्ये या उपक्रमाचे शिबीर आयोजित करण्यापूर्वी नागरीकांना माहिती कळवावी, तसेच महसूल विभागातील सर्व योजनांचे स्वतंत्र विभाग करुन, नागरीकांचे अर्ज दाखल करुन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशा सूचना आधिका-यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
मुंबई-गोवा हायवेवर जीपची समोरुन धडक, गाडीने स्कूटरला २५० फूट दूर फरफटत नेले
या महिन्यातच सर्व ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाचे नियोजन करुन पुढील १५ दिवसात हे सर्व दाखले नागरीकांना कसे मिळतील याचे प्रयत्न आधिका-यांनी करावे. तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणा-या शासन आपल्या दारी या उपक्रमात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सहभाग घेवून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी यामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.
सोनं, गाड्या ते जमीन, सत्यजीत तांबे ते धीरज लिंगाडे, विधानपरिषदेच्या नव्या आमदारांची संपत्ती किती? 97604463
Recover your password.
A password will be e-mailed to you.