
Tej Police Times
मौसम बिगड़ने वाला है! किरण मानेंच्या आयुष्यात घडतंय काही तरी मोठ्ठं,फोटो शेअर करत म्हणाले…
बिझनेसमध्ये सततचं होणारं नुकसान यामुळं कैलाश खेर पुरते तुटले होते. त्यानंतर ते पंडित व्हायला, आध्यात्म शिकायला ऋषिकेशला आले होते. पण इथंही त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की,त्यांची जागा इथं नाहीये. कारण त्यांच्यासोबत असणारी मुलं वयानं खूप लहान होती. त्यामुलांचे आणि कैलाश खेर यांचे विचारही जुळायचे नाहीत. त्यामुळं ते प्रचंड निराश झाले होते.प्रत्येक ठिकाणी येणारं अपयश. या अपयशामुळं कैलाश खेर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवशी ते गंगा नदीच्या काठावर गेलेनदीत उडी मारली तो पर्यंत असं काही झालं की, नंतर त्यांचं आयुष्यच बदललं. नदीत उडी मारल्यानंतर एका व्यक्तीनं त्यांना वाचवलं.
अभिनेता प्रभासनं घेतला कामातून घेतला ब्रेक, चर्चा मात्र क्रिती सेनॉनची; कारण तरी काय?
त्या व्यक्तीनं कैलाश यांना विचारलं की, पोहायला येत नाही तर, नदीत उडी कशाला मारली. तेव्हा त्याच्यासमोर कैलाश खेर यांनी मन मोकळं केलं होतं. आत्महत्येचं नाव घेताच त्या माणसानं कैलाश खेर यांच्या डोक्यावर टपली मारली. त्या एका टपलीनं कैलाश खेर यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांचं आयुष्य बदललं. त्यानंतर आयुष्यात काय तरी मोठं करायचं असा निश्चयच त्यांनी त्यावेळी केला. स्वत:ला सिद्ध करतत आज ते लाखो जणांचे आदर्श आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.