
Tej Police Times
राज्य सरकारची मोठी घोषणा; पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत, मुलाला नोकरीही
आता जो सर्व्हे आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे ३८ खासदार निवडून येतील असं सांगण्यात आलेलं आहे. हे जे चित्र दिसत आहे त्यामध्ये मोठा वाटा राज्यपालांचा आहे, हे लक्षात आल्यानंतर भाजपने आणि नरेंद्र मोदींनी विचार करत त्यांची पंतप्रधानची खूर्ची कायम राहावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. देशात भाजपची पुन्हा सत्ता यावी म्हणून हा केलेला एक प्रयत्न आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, संजय राठोडांच्या पत्नीने गर्दीत शिरून सगळ्यांना शांत बसवलं
महाराष्ट्राची बदनामी जेवढी राज्यपालांकडून करून घ्याची होती ती भाजपने करून घेतली आहे. त्यांना दिलेलं काम झाल्यानं राज्यपालाला पदावरून हटवलं. राज्यपालांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत टिंगल ज्या प्रकारे त्यांनी केली. ती गोष्ट राज्याची जनता कधी विसरणार नाही, असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्रात असा बायस राज्यपाल महाराष्ट्रची बदनामी करण्यासाठी बसवून ठेवला होता, असं नाना पटोले म्हणाले.
हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत, समोर आली मोठी अपडेट
राज्यपालांचा राजीनामा मंजूर पण अद्याप माफी मागितली नाही, सुषमा अंधारेंचा घणाघात
Recover your password.
A password will be e-mailed to you.