तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या… ,उद्यापासून दोन दिवस उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावटशेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या…

0 75

जळगाव: शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात उद्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.समुद्र किनारपट्टीवर वाढत्या‎ तापमानात आर्द्रतेमुळे उकाडा असह्य‎ झाल्याने मुंबई ते केरळपर्यंत उष्णतेची‎ लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे‎ उर्वरित महाराष्ट्रात साेमवारपासून‎ अवकाळी पावसाचे सावट असल्याने‎ काहीशा ढगाळ वातावरणात कमाल‎ आणि किमान तापमानात घट झालेली‎ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.