
Tej Police Times
भगवान शिव यांच्या पंच केदारप्रमाणे भगवान विष्णूलाही पाच धाम आहेत, ज्याला पंच बद्री म्हणून ओळखले जाते. यामध्ये बद्रीनाथ धामचा समावेश आहे. हा धाम आठव्या शतकात आदि गुरू शंकराचार्यांनी बांधला होता. धार्मिक ग्रंथांनुसार पंच बद्री यांना द्वितीय वैकुंठ असेही म्हणतात. आज बद्रीनाथचे दरवाजे उघडण्यात आले असून, भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय. पाहूया काही खास फोटो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.