
Tej Police Times
कोणी किती ग्राहक जोडले?
ट्रायच्या अहवालानुसार, या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत एकट्या जिओने सुमारे ९.३६ लाख वापरकर्ते जोडले आहेत. दुसरीकडे, व्होडा-आयडियाचे सुमारे ३.३१ लाख वापरकर्ते आणि बीएसएनएलने याच कालावधीत सुमारे ३.५० लाख वापरकर्ते गमावले आहेत. एअरटेलने या तीन महिन्यांत केवळ ६० हजार युजर्स जोडले आहेत. दरम्यान ही आकडेवारी पाहिली, तर जिओ जरी सर्वाधिक ग्राहक जोडत असेल तर किमान एअरटेलही काही प्रमाणात ग्राहक जोडत आहे. दुसरीकडे वोडाफोन-आय़डिया, बीएसएनएल यांचे ग्राहक घटतचं आहेत. त्यामुळे भविष्यात फक्त जिओ आणि एअरटेल हे दोनच नेटवर्क टिकतील असं वाटत आहे.
वाचा : एअरटेल की जिओ? ६६६ रुपयांमध्ये कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट?
Recover your password.
A password will be e-mailed to you.