तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कोकण कृषी विद्यापीठ अजून किती पीएचडी कोर्स बंद करून कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणार?

0 46

कोकणातील विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन अभ्यास क्रमाकांच्या पीएचडी साठी सहा जागा या विद्यापीठात होत्या. मनुष्यबळाचे कारण देत हा अभ्यासक्रम बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्यांना या विषयातील पीएचडीसाठी बाहेर जावे लागते ते आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.