
Tej Police Times
ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
‘त्यांचा आनंदच कामाची पावती’
पोलिस आयुक्त चौबे म्हणाले, ‘आज ज्यांना हरवलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पोलिस अधिकारी म्हणून आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली आहे. यापुढेही असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील. यातून जनतेचे मनोबल वाढेल आणि अधिकाधिक फिर्यादी पुढे येऊन पोलिसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील. ज्यांच्या वस्तू हरवतात, त्यांचा तोटा भावनिक, आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचा असतो. अशा वेळी संयम राखून पोलिसांना सहकार्य केल्यास त्यातून चांगले परिणाम समोर येतात.’
‘तपासही विस्तृत’
आज इंटरनेट युग आले आहे. ऑनलाइन, ‘डिजिटल इकॉनॉमी’द्वारे तांत्रिक गैरफायदा घेतला जातो. भय दाखवून किंवा आमिष दाखवून आपल्यासमोर न येताही आपल्या पैशांवर डल्ला मारला जातो. त्यामुळे पोलिसांचा तपासही विस्तुत स्वरूपाचा झाला असल्याचे चौबे यांनी सांगितले. मुद्देमाल परत मिळालेल्या भारती भंडारी, सुनीता अडसूळ, देवीदास अय्यर यांनीही कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
विनयकुमार चौबे म्हणाले…
– काही सरकारी विभाग किंवा खासगी, कॉर्पोरेट विभागात वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. या सेवांचा दर्जा चांगला असणे गरजेचे असते.
– खासगी संस्था, हॉटेल यांच्याकडून चांगल्या सेवा न मिळाल्यास नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध असतो.
– मात्र, पोलिस, अग्निशमन दल यांसारख्या विभागांत दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सेवांचा दर्जा नेहमीच न चुकता चांगलाच ठेवावा लागतो. त्यात तडजोड होऊ नये, ही वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी असते.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय, चर्नी रोड-मरिन ड्राइव्ह वाहतूक बोगदा; जाणून घ्या
Recover your password.
A password will be e-mailed to you.