
Tej Police Times
मनोज जरांगेंच्या सभेत घुसून चोरी करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम, परभणी पोलिसांची कारवाई, ११ जण ताब्यात
– मुंबईत आमरण उपोषण अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घ्यायच्या वस्तू आणि इतर माहिती दिली जाणार आहे.
– सोबत आणलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनांना छत लावायचे आहे. आपल्याच वाहनात मुक्काम करुन आंदोलन यशस्वी करायचे आहे.
– हे आंदोलन शेवटचे राहणार असून येताना आरक्षण घेऊनच यायचे आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. परीक्षा आणि नोकर भरती जवळ आली आहे.
– एकदा संधी हुकून गेल्यानंतर आंदोलन करून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वांनी आंदोलनासाठी मुंबईत यायचे आहे.
मनोज जरांगे पाटलांचा अण्णा हजारे झालेला नाही, डॉ. कुमार सप्तर्षी यांचा उपरोधिक टोला
सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली असली तरी ते आरक्षण टिकणार का, असा सवाल जरांगे यांनी केला. ज्याची कुणबी नोंद सापडली त्या सर्व कुटुंबाला, त्यानंतर संबंधित नातेवाईक आणि त्याच नोंदीच्या आधारावर रक्ताचे सगेसोयरे यांना आरक्षण द्यायचे असे ठरले आहे. ५४ लाख कुणबी नोंदीच्या आधारावर दोन कोटी लोकांना फायदा होणार आहे. जालना जिल्ह्यात एका नोंदीवर ७० जणांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून समाजाचा फायदा होईल, असे जरांगे म्हणाले.
तुम्ही तयारीला लागा, मुंबईत आमरण उपोषण करणार ; जरांगेंनी नव्या लढाईला हाक दिली
Recover your password.
A password will be e-mailed to you.