
Tej Police Times
आधी पार्थ पवारांना निवडून आणा, मग बाकी गप्पा; शरद पवार गटाच्या नेत्याचं अजितदादांना चॅलेंज
या बैठकीत राज्यातील लोकसभा जागांचे चार पक्षांत समान वाटप करून प्रत्येकाने १२ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. गुरुवारी आंबेडकर यांनी तिन्ही पक्षप्रमुखांना पत्र लिहून या जागावाटपाच्या सूत्रावर लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. या पत्रात आंबेडकर यांनी लिहिले की, महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमधील जागावाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींची कितीही चर्चा सुरू असली, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही.
बाबासाहेबांचा पक्ष मी आणि प्रकाश आंबेडकर दोघांनी मिळून चालवला तर त्याला यश येईल | रामदास आठवले
Read Latest Maharashtra Updates And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.