
Tej Police Times
शिंदे गटाच्या आमदारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; नऊ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
‘रायगड राज्याच्या विकासाचे केंद्र ‘
गेली ५० वर्षे महाराष्ट्राचा विकास मुंबईमुळे झाला, तर पुढची २५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा करतो आहोत. मोठ्याप्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पाहायला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
‘तिसरी मुंबई तयार होतेय’
कोकणाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागात तिसरी मुंबई तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील लोकांनी जमिनी विकू नयेत, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उद्धव ठाकरेंना बीडमध्ये मोठा धक्का, सहसंपर्क प्रमुखांसह ३५ सरपंच शिंदेंच्या ताफ्यात, काय घडलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.