
Tej Police Times
दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू होती. राजन विचारे यांचे श्रेय असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे. तर भाजपकडून संजीव नाईक यांचे श्रेय असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईमधील मेट्रो असेल दिघा रेल्वे स्थानक असेल ही दोन्ही स्थानके ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आंदोलने केली. सगळ्यांच्या मोहीम राबवल्या. त्यानंतर सुरू झालेली आहेत. त्यामुळे कुणी श्रेय घेण्याचं विचार करू नये.
घराणेशाहीच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर, मोदींसोबत व्यासपीठावर असणाऱ्या नेत्यांचा हिशोब काढला
ट्रेन सुरू होणार असल्याचे समजताच दिघा रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आले. मात्र यापूर्वी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते येऊन ट्रेन चालू करा, असं बोललं नव्हतं. मात्र आज श्रेयासाठी सर्वांनाच जाग आलेली आहे. मात्र जनतेला माहिती आहे खरी कामे कोणी केलेली आहेत. खरं श्रेय कुणाचा आहे हे सांगायची गरज नाही. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता यांना उत्तर देईल, असे मत खासदार राजन विचार यांनी व्यक्त केले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.